स्थलांतर करणाऱ्या कामगारांची व्यवस्था 

स्थलांतर करणाऱ्या कामगारांची व्यवस्था 



ठाणे 


संचारबंदीच्या काळात अनेक बाहेरील राज्यातील नागरिक,कामगारा  मुंबई तसेच ठाणे जिल्हा सोडून आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांनी  ते जेथे असतील तेथेच थांबावे, त्यांना जिल्हा प्रशासन निवास, भोजन सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. सर्व कामगारांची निवास, भोजन व्यवस्था महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ०२२-२५३०१७४०, अथवा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ०२२-२५३४५१३०.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image